सुविचार

स्वत:चे नीर्णय घेऊन त्यावरचला. सुविचार

स्वत:चे नीर्णय घेऊन त्यावरचला.

जीवनात कुणाचं चुकलं यापेक्षा काय चुकलं हे शोधलं तर जीवन सुखी होत.
जीवनात कुणाचं चुकलं यापेक्षा काय चुकलं हे शोधलं तर जीवन सुखी होत.



सुविचार : आयुष्याच्या तराजूत अनुभवच वजन नेहमीजास्तच असत.
आयुष्याच्या तराजूत अनुभवच वजन नेहमीजास्तच असत.


सुविचार : अडचणींचा काळ कितीही कठीण असला तरी,
अडचणींचा काळ कितीही कठीण असला तरी,



सुविचार: नातं कोणतही असो, पण त्यात एकनिष्ठ राहण्यासाठी विध्वसाशिवाय कशाचीही गरज नसते.
नातं कोणतही असो, पण त्यात एकनिष्ठ राहण्यासाठी विध्वसाशिवाय कशाचीही गरज नसते.

सुविचार : नात्यात समज जर कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही.
नात्यात समज जर कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही.

सुविचार : नकळत जीवनात असा देखील क्षण येईल, आशा सोडलेले स्वप्न आपले साकारहोईल.
नकळत जीवनात असा देखील क्षण येईल, आशा सोडलेले स्वप्न आपले साकारहोईल.

सुविचार : व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी, स्वत:मघ्ये गुंतलेली असूनही इतरांना गोडवा देणारी!
व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी, स्वत:मघ्ये गुंतलेली असूनही इतरांना गोडवा देणारी!


सुविचार : व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी, स्वत:मघ्ये गुंतलेली असूनही इतरांना गोडवा देणारी!
व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी,

सुविचार : सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा कारण अनेकदा पँकिंग चांगली असते पण आतील सामान खराब निघतं.
 सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा कारण अनेकदा पँकिंग चांगली असते पण आतील सामान खराब निघतं.

सुविचार : मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंचं आहे हे समजायला ज्ञान लागतं
 मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंचं आहे हे समजायला ज्ञान लागतं
 

सुविचार : जीवनात अतिविच्रामुळे काल्पनिक सामासियांचा जन्म होतो, ज्या कधी अस्तित्वातच नसतात.
जीवनात अतिविच्रामुळे काल्पनिक सामासियांचा जन्म होतो, ज्या कधी अस्तित्वातच नसतात.


सुविचार : आनंदहा चंदनासारखा असतो, दुसरांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित होतात.
आनंदहा चंदनासारखा असतो, दुसरांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित होतात.


सुविचार : जीवन प्रत्येक सकाळी अटी घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळी अनुभव देऊन जाते.
जीवन प्रत्येक सकाळी अटी घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळी अनुभव देऊन जाते.

सुविचार : अंतर्मनात संघर्ष आणि तरीही हसरा चेहरा हा जीवनातील सर्वोत्तम अभिनय आहे.
अंतर्मनात संघर्ष आणि तरीही हसरा चेहरा हा जीवनातील सर्वोत्तम अभिनय आहे.

सुविचार : पैसे तर फक्त जीवन जगण्याचा आधार आहेत , हसण्यासाठी तर आपल्यांची आवश्यकता असते .
पैसे तर फक्त जीवन जगण्याचा आधार आहेत , हसण्यासाठी तर आपल्यांची आवश्यकता असते .


सुविचार : प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगलं पाहिजे, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगलं पाहिजे, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.


सुविचार : गैरसमज हा जीवनातील सत्य ऐकू देत नाही तर अहंकार हा तेच सत्य पाहू देत नाही.
गैरसमज हा जीवनातील सत्य ऐकू देत नाही तर अहंकार हा तेच सत्य पाहू देत नाही.


सुविचार : उंची आणि वय वाढले कि कमी होत नाही, भावना आणि श्र्घ्दा कमी झाल्या की वाढत नाहीत.
उंची आणि वय वाढले कि कमी होत नाही, भावना आणि श्र्घ्दा कमी झाल्या की वाढत नाहीत.



सुविचार : आपली ओळख हि आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने असावी.
आपली ओळख हि आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने असावी.


सुविचार : साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सोंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सोंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.



सुविचार : जीवनात पैसा कितीही महत्वाचा असला तरी तो कधीचं मनाची शांती विकत घेऊ शकत नाही.
जीवनात पैसा कितीही महत्वाचा असला तरी तो कधीचं मनाची शांती विकत घेऊ शकत नाही.



सुविचार : मायेनं विणलेलं प्रत्येक नातं हे घट्ट असतं , ते कधीचं उसवलं जात नाही .
मायेनं विणलेलं प्रत्येक नातं हे घट्ट असतं , ते कधीचं उसवलं जात नाही .



सुविचार : सल्ला एक असे सत्य जे गांभीर्याने ऐकले जात नाही व स्तुती एक असा धोका जो पुर्ण मन लावून ऐकला जातो .
सल्ला एक असे सत्य जे गांभीर्याने ऐकले जात नाही व स्तुती एक असा धोका जो पुर्ण मन लावून ऐकला जातो .

No comments:

Post a Comment